संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान ग्रामीण जनतेचा आरोग्यमान उंचावण्यासाठी सन 2000 – 2001 पासून गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे.या अभियानाअंतर्गत जनजागृतीचा व्यापक कार्यक्रम अमलात आणण्यात आला त्यामधून लोकांच्या पुढाकार …
शासकीय योजना
-
-
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनाशासकीय योजना
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना: अभिसरण
अभिसरण, संयोजन आणि श्रमदानातून मनरेगात पाहिजे ते काम घेणे आणि हवे तेव्हा पूर्ण करणे शासन निर्णय दिनांक ३०-०३-२०२१ साठी येथे क्लिक करा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्गत राज्य …
-
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनाशासकीय योजना
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना: न.पा/ म.न.पा
महाराष्ट्र रोजगार हमी कायदा १९७७ नुसार क नगरपरिषद ,नगर पंचायत क्षेत्रात राज्य रोजगार हमी योजनेची राज्यात अमलबजावणी करणे बाबत नगरविकास विभाग शासन निर्णय दिनांक १८-११-२०२१ महानगरपालीकेत समावीष्ट झालेल्या ग्रामपंचायतीमधील कामांना …
-
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनाशासकीय योजना
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना: ग्राम रोजगार सहाय्यक
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत ग्राम रोजगार सेवकांच्या तक्रारीसंदर्भात अनुसरावयाची कार्यपध्दती. शासन निर्णय दिनांक 04.09.2017 साठी येथे CLICK करा महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत ग्राम रोजगार सेवकांच्या तक्रारीसंदर्भात …
-
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनाशासकीय योजना
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना: लेबर बजेट
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत ग्रामसभेच्या अंदाजपत्रकास (लेबर बजेट) जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत एक विशेष बाब म्हणून मान्यता देणेबाबत, शासन निर्णय साठी येथे click करा शासन …
-
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनाशासकीय योजना
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजना : मजुरी
केंद्र पुरस्कुत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजना – महाराष्ट्र योजनेतून काम करणा-या मजुरांना ८ दिवसाच्या आत मजुरी अदा करणे तसेच तदनुषंगिक अडचणी सोडविणे बाबत नियोजन विभाग ( रोहयो) …
-
शासन निर्णय दिनांक 08-12-2017 भारतातील दारिद्र रेषेखालील व दारिद्र रेषेवरिल अनेक गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत मजूरीसाठी काम करावे लागते. तसेच प्रसुतीनंतर शारिरिक क्षमता नसतानाही मजूरीसाठी तात्काळ काम करावे लागते. …
-
स्मार्ट ग्राम पुरस्कार योजनेतून जिल्हा स्मार्ट ग्राम व तालुका स्मार्ट ग्राम म्हणून निवडण्यात आलेल्या ग्रामपंचायतींना पारितोषिक प्राप्त रकमेतून नाविन्य पूर्ण कामे करणेबाबत ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक १६-०४-२०१८ पर्यावरण संतुलित …
-
सन २०२२-२३ हे वर्ष उपजीविका वर्ष साजरे करण्यासाठी राज्यात महाजीविका अभियान राबविणेबाबत 24-02-2022 साठी येथे क्लिक करा महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे बहिर्गमन धोरण (Exit Policy) अंतिम करण्यासाठी समिती गठीत …
-
राज्यातील अल्पसंख्याक बहूल ग्रामीण क्षेत्रात मुलभूत पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी क्षेत्र विकास कार्यक्रम कार्यान्वित करण्याबाबत, अल्पसंख्याक विकास विभाग शासन निर्णय दिनांक २२/०९/२०१५ राज्यातील अल्पसंख्याक बहूल ग्रामीण क्षेत्रात मुलभूत पायाभूत …